मुख्य सामग्रीवर वगळा

परीक्षा नाहीच ! न्यायालयात राज्यसरकार ची भूमिका ठाम | University Exams Update |Uday Samant|Examhall|

🙏 तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत की राज्य सरकारला न्यायालयाने चे भूमिका स्पष्ट करण्यासाठी सांगितले होते त्यावर राज्य सरकारने काय केले आहे कोणत्या भूमिका त्यांनी स्पष्ट केल्या आहेत त्याचबरोबर देशांमध्ये जेवढ्या ही युनिव्हर्सिटी आहेत त्यामध्ये कोणती युनिव्हर्सिटी परीक्षा घेण्यास सक्षम आहे आणि कोणती युनिव्हर्सिटी परीक्षा घेण्यास सक्षम नाही हे आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत तरीही याचा आम्ही संचीप्त व्हिडिओ बनवलेला आहे तोही जर तुम्ही पाहिला नसेल तर लिंक तुम्हाला खालील असेल त्याला क्लिक करा आणि व्हिडिओ पहा...


🌟विद्यार्थी मित्रांनो परीक्षा रद्द करण्याबाबत राज्य सरकारकडून दोन कायद्यांचा आधार आहे असे दिसून येत आहे काय आहे आपण याच्या मध्ये पाहणार आहोत तर..🌟

1. विद्यार्थ्यांचे आरोग्य हा प्राधान्याचा मुद्दा असल्याने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची भूमिका राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे बुधवारी उच्च न्यायालयात स्पष्ट केली आहे.

2. आपत्कालीन व्यवस्थापन कायदा आणि महा साथ नियंत्रण कायदा हे दोन कायदे इतर सर्वकाही त्यांच्या अतिक्रमित असून त्या अंतर्गतच परीक्षा रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे असा दावा त्यांनी केलेला आहे.

3. राज्य सरकारच्या 19 जून चा निर्णयाला धनंजय कुलकर्णी या निवृत्त शिक्षकाने एडवोकेट उदय वारुंजीकर यांच्यामार्फत आवाहन दिले होते अधिकार नसतानाही सरकारने निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी या याचिकेत केला होता न्यायालयाने ही याचिका ची तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हणजेच यूजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यास परवानगी दिली तशी दखल घेतली होती.

4. सरकारने प्रसिद्धीपत्रक दिले आहे त्या प्रसिद्धीपत्रकात मध्ये त्यांनी सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा ही उचललेला आहे त्याचबरोबर जर परीक्षा घेतली तर विद्यार्थ्यांचे आरोग्य त्याचबरोबर त्यांच्या पालकांचे आणि विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुधारण्यात येईल त्यामुळे परीक्षा घेता येणार नाहीत असे स्पष्ट केले. त्याचबरोबर यूजीसीने सांगितल्याप्रमाणे ऑनलाईन अथवा ऑफलाईन अथवा मिश्र पद्धतीने परीक्षा घेणे सुद्धा शक्य नाही ऑनलाइन पद्धतीने परीक्षा देण्यासाठी वीज पुरवठा आणि इंटरनेट कनेक्शनची सुविधा करावी लागेल चिकी अद्याप केली गेलेली नाही.

5. त्याचबरोबर आताच्या अंतिम परीक्षांचे स्वरूप हे पूर्वीसारखे नाही तर बदललेल्या शिक्षण पद्धतीनुसार आताची अंतिम परीक्षा ही एकमेव परीक्षा नाही तर आधीच्या सत्र परीक्षा तुन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होत असते अंतिम परीक्षा ही केवळ विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्यासाठी घेण्यात येते असेही राज्य सरकारने  या निर्णयाचे समर्थन करताना त्यांनी म्हटले आहे.

6. त्याचबरोबर कोरूना चा संसर्ग हा एका कोरूना बाधित कडून दुसऱ्याला होतो त्यामुळे उत्तरपत्रिका हाताळण्यात ऊनही त्याचा संसर्ग होऊ शकतो त्यामुळे परीक्षा घेणे अत्यंत धोक्याचे ठरू शकते म्हणून ऑनलाइन ही परीक्षा घेता येत नाही आणि ऑफलाईन हे परीक्षा घेणे शक्य नाही असे ठामपणे न्यायालयामध्ये परिपत्रकाद्वारे त्यांनी स्पष्ट केले आहे.


    
✌ तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की देशांमधील जेवढे ही विद्यापीठे आहेत त्यामधील कोणती विद्यापीठ परीक्षा घेण्यास सक्षम आहेत आणि किती विद्यापीठाच्या मध्ये हे समर्थ आहेत. ✌



*⃣ तर मिळालेल्या माहितीप्रमाणे देशातील 70 टक्के विद्यापीठे अनुकूल आहेत आणि अनेकांची प्रक्रियाही पूर्ण झालेली आहे*⃣


देशातील 658 विद्यापीठाने प्रतिसाद याबद्दल दिलेला आहे त्यातील 454 विद्यापीठे परीक्षांबाबत सकारात्मक आहेत यातील अनेक विद्यापीठांच्या परीक्षा घेऊनही झाल्या आहेत तर काही विद्यापीठे ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये परीक्षा घेण्याची तयारी करताहेत विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा देण्यासाठी अनेक पर्याय विद्यापीठांना दिले आहेत✌


*परीक्षा घेतलेली विद्यापीठे एकूण 182 आहेत.

*ऑनलाइन ऑफलाइन किंवा मिश्र पद्धतीने परीक्षा घेण्याचे नियोजन करत असलेली विद्यापीठ 234 आहेत.

*परीक्षा घेण्यास संमती आहे मात्र त्या कशा घ्याव्यात याबाबत शिखर संस्थांच्या सूचनांची प्रतीक्षा करणारे विद्यापीठांची संख्या 38 आहे.

*अध्यापक परीक्षांबाबत संभ्रम असलेले विद्यापीठांची संख्या 177 आहे.

*नवी असल्यामुळे अध्यापन अंतिम वर्षाचे विद्यार्थी नसलेली खाजगी विद्यापीठांची संख्या 27 आहे.


 विद्यार्थी मित्रांनो ही होती पूर्ण माहिती न्यायालयामध्ये सरकारच्या भूमिकेबद्दल आणि त्याचबरोबर देशांमधील विद्यापीठांच्या संख्येबद्दल जॅकी परीक्षा घेण्यास असमर्थ आहेत परीक्षा देण्यास असमर्थ आहेत.


विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या मधला काही पॉइंट कळाले नसतील तर ते तुम्ही आम्हाला इंस्ताग्राम विचारू शकता इंस्टाग्राम ची लिंक आहे खाली.
त्याचबरोबर काहीतरी इतर प्रश्न असतील तर तेही आम्हाला तुम्ही संग्रामच्या माझ्याबद्दल विचारू शकता पोस्ट जर आवडले असेल तर पोस्टला शेअर करा लाईक करा आणि तुमचे विचार कमेंट करुन सांगा.




तर ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड वेळापत्रक

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे इंजीनियरिंग पार्ट टू चे वेळापत्रक.. TE And BE व्हिडिओ लिंक 👍👍👍 पहिला दिवस... 👇👇 दुसरा दिवस 👇 तिसरा दिवस 👇 चौथा दिवस 👇 पाचवा दिवस 👇 सहावा दिवस 👇 वरील वेळापत्रकामध्ये पाहून तुम्ही सर्व काही जाणून घेऊ शकता. जर काही अडचण आली किंवा काही समजले नाही तर युट्युब मध्ये कमेंट करू शकता किंवा डायरेक्टली इथे कमेंट करू शकता.. काही प्रश्न असतील तर इंस्टाग्राम वर विचारू शकतात instagram ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

तर अंतिम निर्णयाची तारीख आलीच | final year dicision date | Universitiy exam Update| exam hall |

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम मध्ये आपल्या पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओ पहा तर आपण सर्व जण वाट बगत होतो तो निर्णय आलेला आहे म्हणजे निर्णय आलेला नाही मित्रांनो पण निर्णय कधी येणार याची तारीख जाहीर झाला आहे. अलका लोक श्रीवास्तव यांनी याची माहिती दिली आहे.. त्यांनी थोड्या वेळापूर्वी ट्विट करून सांगितलं की सुप्रीम कोर्टाने आजही जी हेरिंग आहे ती कन्फर्म केले नाहीये त्यावर आज सुनावणी होणार नाहीये जी बेंच आहे तेसुद्धा उद्या बसणार नाही हे ज्याने करून जो निर्णय असेल तो बुधवारी 26 तारीख म्हणजेच 26 ऑगस्ट 2020 या दिवशी या परीक्षांचा अंतिम निर्णय घेऊ शकतो तर त्यांच्या तुम्ही खाली पाहू शकता.. contact us तर मित्रांनो ज्या दिवशी अंतिम वर्ष परीक्षांचा निर्णय येईल आमच्या यूट्यूब चैनल वर याबद्दल माहिती दिली जाईल त्याच्या अंगाला जाऊन सबस्क्राईब करा टॉप वर याची लिंक दिली आहे बेल आयकॉन प्रेस करा ऑल नोटिफिकेशन ला क्लिक करा व्हिडिओज मिळत राहतील आणि जर काही प्रश्न असतील तर कॉन्टॅक्टस ला क्लिक करून आम्हास प्रश्न विचारू शकता.. 🙏🙏

जनरल नॉलेज मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल बोगद्याचे राष्ट्रार्पण:- 📚पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 ऑक्टोबर 2020 रोजी मनाली येथे जगातील सर्वात मोठ्या महामार्ग बोगद्याचे-अटल बोगद्याचे राष्ट्रार्पण झाले. 📚9.02 किलोमीटर लांबीचा हा बोगदा मनालीला लाहौल-स्पिती व्हॅलीशी वर्षभर जोडणार आहे. याआधी या व्हॅलीकडे जाण्याचा मार्ग बर्फवृष्टीमुळे सहा महिने बंद ठेवावा लागत असे. 📚हिमालयाच्या पीर पंजाल पर्वतरांगांमध्ये, समुद्रसपाटीपासून 3000 मीटर्स म्हणजेच 10,000 फुट उंचीवर हा बोगदा बांधण्यात आला आहे.   📚या बोगद्यामुळे मनाली आणि लेह दरम्यानचे अंतर 46 किलोमीटर्स आणि 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे.हा बोगदा बांधण्यासाठी अद्ययावत अशा इलेक्ट्रोमेकेनिकल व्यवस्था, यात दोन्ही बाजूंनी खेळती हवा, SCADA नियंत्रित अग्निशमन व्यवस्था, प्रकाशव्यवस्था आणि नियंत्रण यंत्रणा बसवण्यात आली आहे. या बोगद्यात सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  📚पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बोगद्यातून दक्षिण पोर्टल ते उत्तर पोर्टल असा प्रवास केला आणि या मुख्य बोगद्याच्या आजूबाजूला बांधलेल्या आ...