मुख्य सामग्रीवर वगळा

UGC Guildelines मधे काय आहे पहा | University Exams Update | Uday Samant latest news | Exam hall |

नमस्कार मित्रांनो आपण आज पाहणार आहोत की महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा होणार आहेत असं म्हटल जात आहे आता काय निर्णय येईल तो पाहणयासाठी फॉलो करा आणि आर्टिकल पाहू शकता.


व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून जाणून घ्या.
https://youtu.be/_HoIz0-6yck



पहणारच!
विद्यापीठ अनुदान आयोगाची सूचना; राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
उच्चशिक्षणमंत्री हवेत कशाला?
शैक्षणिक मातेरे..
आयोगाच्या सूचना काय?
मुंबई : राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द अंतिमवर्षच्यापरीक्षा घेण्याची सूचना
करण्यात येणार नसल्याचे विद्यापीठ आयेगाने केली आहे. ऑनलाइन,
अनुदान आयोगाने (यूजीसी) सोमवारी ऑफलाइन किंवा गरजेनुसार दोन्ही
स्पष्ट केले. ऑनलाइन, ऑफलाइन किंवा मध्यमंतून परीक्षा घ्याव्यात, असेही
सामाईक पद्धतीने परीक्षा घेण्याची सूचना आयेगाने म्हटले आहे. यापूर्वीच्या
आयोगाने केली आहे. त्यामुळे परीक्षांबाबत सूचनांनुसार सप्टेंबरमध्ये जते
आता राज्य सरकारच्या भूमिकेकडे सर्वांचे शैक्षणिक वर्ष सुरूहोणार होते. मात्र,
लक्ष लागले आहे.
आता सप्टेंबरअखेरीसपरीक्षा
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या घ्यायची आहे. ज्याविद्याथ्यांना ही
शिफारसी डावलून राज्यातील अंतिम परीक्षा देता येणार नाही त्यंच्यासाठी
वर्षाच्या परीक्षा ऐच्छिक करण्याचा निर्णय फेरपरीक्षाही घ्यायचे आहे. आधीच्या
शासनाने घेतला होता. त्याला राज्यपालांनी सतील किंवा वर्षातील काही
आक्षेप घेतल्यानंतर या निर्णयावरून वादंग विषयांच्या परीक्षा राहिलेल्या
निर्माण झाला. देशभरात परीक्षांचे एकच सूत्र विद्यार्थ्यांच्याही (एटीकेटी।
असावे, अशी मागणी करण्यात येत होती.
आयोगाच्या एप्रिलमधील सूचनेनुसार जुलै
महिन्यात परीक्षा घेणे शक्य नसल्याचेही
स्पष्ट झाले.
या पार्श्वभूमीवर आयोगाच्या बैठकीत
सोमवारी चर्चा झाली. त्यावेळी परीक्षा रद्द
करण्यास सदस्यांनी मंजुरी दिली नाही.
परीक्षांबाबत नेमण्यात आलेल्या समितीची
परीक्षा रद्द करण्याची शिफारस आयोगाने
फेटाळली आहे.





पातळीवर
विद्याथ्यांची विकासार्हता राखण्यासाठी बॅकलॉग) परीक्षा घेण्यात याव्यात.
त्यांचे परीक्षेच्या माध्यमातून मूल्यांकन होणे विद्याथ्यांची सुरक्षा राखण्यासाठी
आवश्यक आहे,' असेही आयोगाने आवश्यक तेसर्व उपाय करावेत,
सुधारित मार्गदर्शिकेत नमूद केले आहे. निकष पळावेत अशीही सूचना
त्यामुळे राज्यातील विद्यापीठांनाही परीक्षा आयेगाने केली आहे. नवे शेक्षणिक
घ्याव्या लागणार आहेत.
वर्ष, प्रवेश प्रक्रिया यंबाबतचे
शासनाचा निर्णय आणि विद्यापीठ सुधारित वेळाफाक जाहीर करण्यात
अनुदान आयोगाच्या सूचना या परस्पर येईल, असे आयोगाने जाहीर केले





विरोधी असल्यामुळे आता पुन्हा एकदा आहे.
अंतिम वर्षाच्या परीक्षांवरून संभ्रम निर्माण
राज्य सरकारला धक्का पान २
काय घडले?
करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन
विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षा
आणि जव्या शैक्षणिक वर्षाबाबत निर्णय
घेण्यासाठी समिती नेमली
होती.या समितीने केलेल्या
शिफारसीनुसार आयोगाने से
महिन्यात परक्ष आणिनव्या
शैक्षणिक स्वैराचार
शैक्षणिक वर्षाधाबत आराखडा
जाहीर केला. अंतिम वर्ष
'लोकसत्ता'ने
वगळता इतर वर्षाच्या परीक्षा रद्द
सातत्याने या
करण्याची सूचना त्यामध्ये केली
विषयावर भाष्य
होती. अंतिम वर्षाच्या परीक्षजुलेमध्ये
केले. घेण्याची सूचना विद्यापीठांना दिली
होती. राज्यात आयेगाने यापूर्वी
परीक्षा का हव्यात?
परीक्षा रद्द करण्याची समितीची शिफारस असतानाही अंतिम
वर्षाच्या परीक्षा घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला. त्याची
कारणेही स्पष्ट करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांचे अरोग्य,
सुरक्षा आणि समान संधी यांचा एकाचवेळी विचार करणे
आवश्यक आहे. जागतिकपातळीवर शैक्षणिक विश्वासार्हता,
विद्यार्थ्यांची प्रगती, त्यांना करिअरच्या संधी मिळणे याचाही
विचार होणे आवश्यक आहे.परीक्षा देणेही प्रक्रिया
विद्यार्थ्यान आत्मविश्वास अणि समाधान मिळवून देते,' असे
दिलेल्या सूचना न जुमानता शासनाने
आयोगाने म्हटले आहे.
अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याचे
विद्यार्थ्यांच्या पत्नीची विश्वासार्हता टिकून राहावी,
जाहीर केले. त्यावर विद्यापीठांचे
कुलपतीया नात्याने राज्यपाल
बैठकीतील चर्चेनंतर निघाला. त्यामुळे परीक्षा रद्ध
मगतसिंह कोश्यारीयांनी आक्षेप घेतला
करण्याची शिफारस स्वीकारण्यात आली नाही. होत. त्यावरुव शासन विरुद्ध
त्याचवेळी करोनाची परिस्थिती लक्षात घेऊनपरीक्षा
राज्यपाल असा वादंदना निर्माण झाला.
कशा घ्याव्यात, फेरपरीक्षांची संधी अशीलवचिक
त्यानंतर शासनाने अंतिम वर्षाच्या
भूमिकाही घेण्यात आली आहे.
परीक्षा देणे विद्याथ्र्यासठी ऐच्छिककेले
-डॉ.भूषण पटवर्षन उपाध्यक्ष, विद्यापीठ अनुवन आयोग
होते.
झाला आहे.


तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट सेशन मध्ये कळवा.
काही शंका असल्यास आम्हाला इंस्ता वर फॉलो करा व प्रश्न
विचारू शकता 


👇👇👇

🙏🙏🙏🙏🙏

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड वेळापत्रक

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे इंजीनियरिंग पार्ट टू चे वेळापत्रक.. TE And BE व्हिडिओ लिंक 👍👍👍 पहिला दिवस... 👇👇 दुसरा दिवस 👇 तिसरा दिवस 👇 चौथा दिवस 👇 पाचवा दिवस 👇 सहावा दिवस 👇 वरील वेळापत्रकामध्ये पाहून तुम्ही सर्व काही जाणून घेऊ शकता. जर काही अडचण आली किंवा काही समजले नाही तर युट्युब मध्ये कमेंट करू शकता किंवा डायरेक्टली इथे कमेंट करू शकता.. काही प्रश्न असतील तर इंस्टाग्राम वर विचारू शकतात instagram ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

तर अंतिम निर्णयाची तारीख आलीच | final year dicision date | Universitiy exam Update| exam hall |

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम मध्ये आपल्या पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओ पहा तर आपण सर्व जण वाट बगत होतो तो निर्णय आलेला आहे म्हणजे निर्णय आलेला नाही मित्रांनो पण निर्णय कधी येणार याची तारीख जाहीर झाला आहे. अलका लोक श्रीवास्तव यांनी याची माहिती दिली आहे.. त्यांनी थोड्या वेळापूर्वी ट्विट करून सांगितलं की सुप्रीम कोर्टाने आजही जी हेरिंग आहे ती कन्फर्म केले नाहीये त्यावर आज सुनावणी होणार नाहीये जी बेंच आहे तेसुद्धा उद्या बसणार नाही हे ज्याने करून जो निर्णय असेल तो बुधवारी 26 तारीख म्हणजेच 26 ऑगस्ट 2020 या दिवशी या परीक्षांचा अंतिम निर्णय घेऊ शकतो तर त्यांच्या तुम्ही खाली पाहू शकता.. contact us तर मित्रांनो ज्या दिवशी अंतिम वर्ष परीक्षांचा निर्णय येईल आमच्या यूट्यूब चैनल वर याबद्दल माहिती दिली जाईल त्याच्या अंगाला जाऊन सबस्क्राईब करा टॉप वर याची लिंक दिली आहे बेल आयकॉन प्रेस करा ऑल नोटिफिकेशन ला क्लिक करा व्हिडिओज मिळत राहतील आणि जर काही प्रश्न असतील तर कॉन्टॅक्टस ला क्लिक करून आम्हास प्रश्न विचारू शकता.. 🙏🙏

जनरल नॉलेज मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल बोगद्याचे राष्ट्रार्पण:- 📚पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 ऑक्टोबर 2020 रोजी मनाली येथे जगातील सर्वात मोठ्या महामार्ग बोगद्याचे-अटल बोगद्याचे राष्ट्रार्पण झाले. 📚9.02 किलोमीटर लांबीचा हा बोगदा मनालीला लाहौल-स्पिती व्हॅलीशी वर्षभर जोडणार आहे. याआधी या व्हॅलीकडे जाण्याचा मार्ग बर्फवृष्टीमुळे सहा महिने बंद ठेवावा लागत असे. 📚हिमालयाच्या पीर पंजाल पर्वतरांगांमध्ये, समुद्रसपाटीपासून 3000 मीटर्स म्हणजेच 10,000 फुट उंचीवर हा बोगदा बांधण्यात आला आहे.   📚या बोगद्यामुळे मनाली आणि लेह दरम्यानचे अंतर 46 किलोमीटर्स आणि 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे.हा बोगदा बांधण्यासाठी अद्ययावत अशा इलेक्ट्रोमेकेनिकल व्यवस्था, यात दोन्ही बाजूंनी खेळती हवा, SCADA नियंत्रित अग्निशमन व्यवस्था, प्रकाशव्यवस्था आणि नियंत्रण यंत्रणा बसवण्यात आली आहे. या बोगद्यात सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  📚पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बोगद्यातून दक्षिण पोर्टल ते उत्तर पोर्टल असा प्रवास केला आणि या मुख्य बोगद्याच्या आजूबाजूला बांधलेल्या आ...