मुख्य सामग्रीवर वगळा

परीक्षा रद्द करा | विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करा | Universityexamsupdate | Exam hall |



नमस्कार मित्रांनो आज आपण या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत की यूजीसीआय च काय म्हणणं आहे आणि उदय सामंत यांचे काय म्हणणे आहे किंवा काई स्टेटमेंट आहे याचं काय म्हणणे आहे की आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत पूर्ण डिटेल मध्ये






  • जर याचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून जाणून घ्या

  • https://youtu.be/tGFICa6KsDY


  • त्याआधी आपण पाहूया मा. राहुल गांधी यांनी महाविद्यालयाच्या परीक्षा रद्द करून मागील गुणवत्तेवर गुण देऊन विद्यार्थ्याना सरसकट पास करावे असे म्हटले आहे आता निर्णय काय होणार याची चाहूल लागली आहे.





  • चला तर मग सुरु करूया या ब्लॉगला आणि पाहूया यूजीसीच्या काय म्हणणं आहे आणि उदय सामंत यांचे काय म्हणणे आहे किंवा काय स्टेटमेंट आहे हे आपण या ब्लॉग मध्ये पाहूया.


  • तर विद्यार्थी मित्रांनो यूजीसीच्या गाईडलाईन नुसार परीक्षा घेणे हे एक अनिवार्य आहे किंवा त्याला एक म्हणता येईल की परीक्षा घेणे एक बंधनकारक आहे असं यूजीसीच म्हणणं आहे
  • आयोगाच्या सूचना विद्यापीठांसाठी बंधनकारक
  • विद्यापीठ अनुदान आयोगाच्या उपाध्यक्षांची स्पष्टोक्ती
  •  'कायद्यानुसार विद्यापीठ
  • अनुदान आयोगाने (यूजीसी)
  • दिलेल्या सूचना विद्यापीठांसाठी
  • बंधनकारक आहेत. आयोग
  • विद्यापीठांची नियामक संस्था आहे.
  • त्यामुळे राज्य शासनाला विश्वासात
  • घेणे आयोगाच्या कक्षेत नाही,' असे
  • आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण
  • पटवर्धन यांनी स्पष्ट केले आहे.
  • 'आयोगाने परीक्षांबाबत गोंधळ
  • वाढवला, राज्य शासनाला विचारात
  • न घेता निर्णय घेतला,' अशा उच्च
  • आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
  • यांनी केलेल्या आरोपांबाबत डॉ.
  • पटवर्धन यांनी उत्तर दिले.
  • सामंत यांनी पत्रकात परिषदेत
  • आयोगाने राज्य शासनाच्या पत्राला
  • उत्तर दिले नाही.शासनाला
  • विश्वासात घेतले नाही. परीक्षांबाबत
  • आयोगाच्या निर्णयामुळे गोंधळ
  • परीक्षा होणे आवश्यक
  • 'परीक्षा घेणे विद्यार्थी हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे,' अशी भूमिका मांडून
  • डॉ. पटवर्धनम्हणाले, 'परीक्षा कशा घ्याव्यात याचे पर्याय आम्ही संगितले
  • आहेत, मात्र त्याचे स्वतंत्र्यही विद्यापीठांना दिले आहे. मात्र, परीक्षा घेऊनच
  • पदवी द्यायला हवी. परीक्षेशिवय पदवी दिल्यास परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या
  • विद्यार्थ्यसाठी ते अडचणीचे ठरणार आहे. परीक्षा रद्द करणेहाविद्यार्थ्यांच्या
  • भवितव्याशी खेळ आहे. आयोगाने २९ एप्रिललासूचना दिल्यानंतर परीक्षा
  • कशा घेता येतील याची तयारी विद्यापीठांनी करणे अपेक्षित होते. मात्र कितीही
  • पर्यय दिले तरीपरीक्षाघ्यायचीच नाही, ही भूमिका न समजणारी आहे.'
  • वाढला. विद्याथ्यांच्या जिवाशी भूमिका मांडली.
  • करून घेण्यात आला. आयोगाचे
  • खेळणारा निर्णय आयोगाने घेतला डॉ. पटवर्धन म्हणाले, 'देशातील निर्णय २००३ च्या कायद्यानुसार
  • आहे. परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्व विद्यापीठांचा सर्वकष विचार विद्यापीठांसाठी बंधनकारक आहेत.
  • या निर्णयामुळे नुकसान होणार आहे, करून, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार परीक्षांबाबत आयोगाने २९ एप्रिल
  • असे आरोप केले. आयोगाच्या करून आयोगाचे निर्णय घेतले रोजीच सूचना दिल्या होत्या. त्या
  • सूचनाबंधनकारक नसल्याचेही जातात. ही विद्यापीठांचे नियमन कायम ठेवल्या आहेत. त्यामुळे
  • सामंत यांनी आयोगाला लिहिलेल्या करणारी संस्था आहे. एखाद्या राज्य आता संभ्रम निर्माण होण्याचे काहीच
  • पत्रात नमूद केले आहे. सामंत यांनी शासनाला विश्वासात घेणे हे कारण नाही. आताच्या निर्णयानुसार
  • केलेल्या आरोपांबाबत आयोगाचे आयोगाच्या कक्षेत नाही. परीक्षांचा फक्त परीक्षा घेण्यासाठीचा
  • उपाध्यक्ष डॉ. पटवर्धन यांना निर्णय विद्यापीठांचे म्हणणे, कालावधी वाढवून देण्यात आला
  • विचारले असता त्यांनी आयोगाची शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक यांचा विचार आहे.


Must watch


  • चला तर पाहुयात आता की मा. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचे काय म्हणणे आहे किंवा स्टेटमेंट आलेले आहे



  • उदय सामंत अस म्हणत आहेत की यूजीसीच्या गिडलाईन्स बंधनकारक नाहीत अशा प्रकारे त्यांचं स्टेटमेंट आलेले आहे.
  • विद्यापीठ अंतिम वर्षाच्या
  • परीक्षा नाही म्हणजे नाहीच

  • उदय सामंत : परीक्षांचे राजकारण होत आहे...

  • उदय सामंत म्हणाले...
  • कोविड १९ च्या वाढत्या संसर्गाच्या

  •  1. एटीकेटी विद्यार्थ्यांना सरासरी
  • पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषी गुणांच्या सूत्रावर पास करण्याची विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर समितीची शिफारस आहे.
  • वर्गाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम

  • 2. राज्यातील ४१ महाविद्यालये
  • सत्राच्या परीक्षा न घेण्यावर महाराष्ट्र आणि १९८ वसतिगृहे कोरोना
  • सरकार ठाम आहे, असा पुनरुच्चार संशयितांच्या विलगीकणासाठी
  • उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत अधिगृहीत आहेत.
  • यांनी गुरुवारी पुन्हा एकदा केला.

  • 3. परीक्षांचा जो गोंधळ आहे त्याचा
  • सामंत यांनी गुरुवारी सिडनहॅम फटका राज्यातील १४ सार्वजनिक
  • महाविद्यालयात पत्रकार परिषद अकृषी विद्यापीठांना बसला आहे.
  • घेत परीक्षांसंदर्भात सरकारची

  • 4.ज्यांच्या परीक्षा राहिलेल्या
  • भूमिका विशद केली. २९ एप्रिल आहेत, त्यामध्ये अव्यावसायिक
  • रोजी यूजीसीच्या
  • मार्गदर्शक अभ्यासक्रमांचे ७, ३४, ५१६, तर
  • सूचना स्पष्ट नव्हत्या. अन्यथा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे
  • सरकारने परीक्षांची तयारी केली २,८३,९३७ विद्यार्थी आहेत.
  • असती. ६ जुलै रोजी परत यूजीसीने
  •  
  • 5. यूजीसीने नव्या मार्गदर्शक
  • नव्या मार्गदर्शक सूचना पाठवल्या. सूचनांमध्ये सप्टेंबरअखेरपर्यंत
  • त्यामुळे संभ्रम निर्माण झाला,' असा परीक्षा घेण्याचे सुचवले आहे.
  • आरोप त्यांनी केला.

  • परीक्षांचे राजकारण होत आहे. जे विद्यार्थी प्रतिबंधित क्षेत्रात
  • मात्र, सरकार विद्यार्थ्यांना संकटात आहेत त्यांनी परीक्षा कशी द्यायची,
  • ढकलणार नाही. सरकारने कोरोनाची उत्तरपत्रिका कोण तपासणार, पोलिस
  • परिस्थिती लक्षात घेऊनच परीक्षा न बंदोबस्त असे प्रश्न सरकारसमोर
  • घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि आहेत,' असे ते म्हणाले. महाराष्ट्रात
  • तो योग्य आहे, असे ते म्हणाले, कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत
  • परीक्षा घेण्याच्या विरोधात राज्यातील असून देशात हे राज्य रुग्णसंख्येच्या
  • कुलगुरू आणि विद्यार्थी संघटना बाबतीत पहिल्या स्थानी असल्याने
  • आहेत. बहुतांश विद्यार्थी गावी गेले सरकार विशेष काळजी घेऊन निर्णय
  • आहेत. प्रश्नसंच कोण काढणार, घेण्याचा प्रयत्न करत आहे.

  • तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट सेशन मध्ये कळवा

  • काही शंका असल्यास आम्हाला इंस्ता वर फॉलो करा व प्रश्न
  • विचारू शकता 


  • 👇👇👇
  • Follow Us

  • 🙏🙏🙏🙏🙏






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड वेळापत्रक

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे इंजीनियरिंग पार्ट टू चे वेळापत्रक.. TE And BE व्हिडिओ लिंक 👍👍👍 पहिला दिवस... 👇👇 दुसरा दिवस 👇 तिसरा दिवस 👇 चौथा दिवस 👇 पाचवा दिवस 👇 सहावा दिवस 👇 वरील वेळापत्रकामध्ये पाहून तुम्ही सर्व काही जाणून घेऊ शकता. जर काही अडचण आली किंवा काही समजले नाही तर युट्युब मध्ये कमेंट करू शकता किंवा डायरेक्टली इथे कमेंट करू शकता.. काही प्रश्न असतील तर इंस्टाग्राम वर विचारू शकतात instagram ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

तर अंतिम निर्णयाची तारीख आलीच | final year dicision date | Universitiy exam Update| exam hall |

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम मध्ये आपल्या पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओ पहा तर आपण सर्व जण वाट बगत होतो तो निर्णय आलेला आहे म्हणजे निर्णय आलेला नाही मित्रांनो पण निर्णय कधी येणार याची तारीख जाहीर झाला आहे. अलका लोक श्रीवास्तव यांनी याची माहिती दिली आहे.. त्यांनी थोड्या वेळापूर्वी ट्विट करून सांगितलं की सुप्रीम कोर्टाने आजही जी हेरिंग आहे ती कन्फर्म केले नाहीये त्यावर आज सुनावणी होणार नाहीये जी बेंच आहे तेसुद्धा उद्या बसणार नाही हे ज्याने करून जो निर्णय असेल तो बुधवारी 26 तारीख म्हणजेच 26 ऑगस्ट 2020 या दिवशी या परीक्षांचा अंतिम निर्णय घेऊ शकतो तर त्यांच्या तुम्ही खाली पाहू शकता.. contact us तर मित्रांनो ज्या दिवशी अंतिम वर्ष परीक्षांचा निर्णय येईल आमच्या यूट्यूब चैनल वर याबद्दल माहिती दिली जाईल त्याच्या अंगाला जाऊन सबस्क्राईब करा टॉप वर याची लिंक दिली आहे बेल आयकॉन प्रेस करा ऑल नोटिफिकेशन ला क्लिक करा व्हिडिओज मिळत राहतील आणि जर काही प्रश्न असतील तर कॉन्टॅक्टस ला क्लिक करून आम्हास प्रश्न विचारू शकता.. 🙏🙏

जनरल नॉलेज मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल बोगद्याचे राष्ट्रार्पण:- 📚पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 ऑक्टोबर 2020 रोजी मनाली येथे जगातील सर्वात मोठ्या महामार्ग बोगद्याचे-अटल बोगद्याचे राष्ट्रार्पण झाले. 📚9.02 किलोमीटर लांबीचा हा बोगदा मनालीला लाहौल-स्पिती व्हॅलीशी वर्षभर जोडणार आहे. याआधी या व्हॅलीकडे जाण्याचा मार्ग बर्फवृष्टीमुळे सहा महिने बंद ठेवावा लागत असे. 📚हिमालयाच्या पीर पंजाल पर्वतरांगांमध्ये, समुद्रसपाटीपासून 3000 मीटर्स म्हणजेच 10,000 फुट उंचीवर हा बोगदा बांधण्यात आला आहे.   📚या बोगद्यामुळे मनाली आणि लेह दरम्यानचे अंतर 46 किलोमीटर्स आणि 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे.हा बोगदा बांधण्यासाठी अद्ययावत अशा इलेक्ट्रोमेकेनिकल व्यवस्था, यात दोन्ही बाजूंनी खेळती हवा, SCADA नियंत्रित अग्निशमन व्यवस्था, प्रकाशव्यवस्था आणि नियंत्रण यंत्रणा बसवण्यात आली आहे. या बोगद्यात सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  📚पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बोगद्यातून दक्षिण पोर्टल ते उत्तर पोर्टल असा प्रवास केला आणि या मुख्य बोगद्याच्या आजूबाजूला बांधलेल्या आ...