मुख्य सामग्रीवर वगळा

अंतिम वर्षाच्या परीक्षा हस्तक्षेपास नकार




मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत हस्तक्षेप नाही 😐




Video  

उच्च न्यायालय...तयारीसाठी परीक्षा एक महिना पुढे ढकलण्यात संदर्भातील याचिकादार यांची मागणी फेटाळली.. 👍

मुंबई विद्यापीठाच्या बीए बीकॉम आणि बीएससीच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा येत्या एक ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत उच्च न्यायालयाने परीक्षांच्या वेळापत्रकात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे.
मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने याचिका दार विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू ना परीक्षा पुढे ढकलण्यात संदर्भात निवेदन करण्याची परवानगी दिली आहे.
सचिन मावळकर बीएच्या अंतिम वर्षाला आहे तर दिलीप रणदिवे यांनी तीन वर्षाच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतला आहे परीक्षेची तयारी करण्यासाठी किमान एक महिना वेळ मिळावा त्यामुळे एक महिना परीक्षा पुढे ढकलण्याची निर्देश मुंबई विद्यापीठाला द्यावेत अशी विनंती या दोघांनी याचिकेद्वारे केली.
आपली बाजू मांडण्यासाठी या दोघांनी जून 2019 मध्ये मुंबई विद्यापीठाने काढलेले परिपत्रक सादर केले व महाविद्यालयांनी किमान एक महिना आधी परीक्षांचे वेळापत्रक सादर करावे असेही या परिपत्रकात नमूद केले होते मुंबई विद्यापीठातर्फे रुई रोड ब्रिज यांनी न्यायालयात सांगितले की हे परिपत्रक अंतिम वर्षाच्या परीक्षेला लागू होत नाही यांना करणामुळे ऑनलाइन परीक्षा घेण्यात येणार असून त्या एक ऑक्टोबरपासून सुरू होतील परीक्षांना शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे.
तर विद्यापीठाने विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा वेळ दिला यांचा केव्हा परीक्षांची पद्धत बदलली नाही तर स्वरुपही बदलले आहे प्राध्यापकांनाही प्रश्नपत्रिका तयार करण्यास पुरेसा वेळ दिलेला नाही विद्यार्थ्यांचे भविष्य दावणीला आहे त्यामुळे अभ्यासासाठी त्यांना पुरेसा वेळ द्यायला हवा असे याचिकादार यांनी वकील पाठवून यांनी न्यायालयाला सांगितले....🙏
 
   सुपर कुलगुरूंना निवेदन देण्याचे निर्देश ...
शैक्षणिक प्रकरणात न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास कमी संधी असते त्यामुळे याचिका मागे घ्या आणि उपयोग करून पुढे निवेदन सादर करा असे निर्देश उच्च न्यायालयाने याचिका दारांना दिले त्यानुसार याचिकादार यांनी याचिका मागे घेत उप कुलगुरूंना निवेदन सादर करण्याची तयारी दर्शवली आहे.


ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद काय जर प्रश्न असतील तर इंस्टाग्राम वर विचारू शकता..


🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏👍🙏👍🙏


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड वेळापत्रक

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे इंजीनियरिंग पार्ट टू चे वेळापत्रक.. TE And BE व्हिडिओ लिंक 👍👍👍 पहिला दिवस... 👇👇 दुसरा दिवस 👇 तिसरा दिवस 👇 चौथा दिवस 👇 पाचवा दिवस 👇 सहावा दिवस 👇 वरील वेळापत्रकामध्ये पाहून तुम्ही सर्व काही जाणून घेऊ शकता. जर काही अडचण आली किंवा काही समजले नाही तर युट्युब मध्ये कमेंट करू शकता किंवा डायरेक्टली इथे कमेंट करू शकता.. काही प्रश्न असतील तर इंस्टाग्राम वर विचारू शकतात instagram ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

तर अंतिम निर्णयाची तारीख आलीच | final year dicision date | Universitiy exam Update| exam hall |

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम मध्ये आपल्या पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओ पहा तर आपण सर्व जण वाट बगत होतो तो निर्णय आलेला आहे म्हणजे निर्णय आलेला नाही मित्रांनो पण निर्णय कधी येणार याची तारीख जाहीर झाला आहे. अलका लोक श्रीवास्तव यांनी याची माहिती दिली आहे.. त्यांनी थोड्या वेळापूर्वी ट्विट करून सांगितलं की सुप्रीम कोर्टाने आजही जी हेरिंग आहे ती कन्फर्म केले नाहीये त्यावर आज सुनावणी होणार नाहीये जी बेंच आहे तेसुद्धा उद्या बसणार नाही हे ज्याने करून जो निर्णय असेल तो बुधवारी 26 तारीख म्हणजेच 26 ऑगस्ट 2020 या दिवशी या परीक्षांचा अंतिम निर्णय घेऊ शकतो तर त्यांच्या तुम्ही खाली पाहू शकता.. contact us तर मित्रांनो ज्या दिवशी अंतिम वर्ष परीक्षांचा निर्णय येईल आमच्या यूट्यूब चैनल वर याबद्दल माहिती दिली जाईल त्याच्या अंगाला जाऊन सबस्क्राईब करा टॉप वर याची लिंक दिली आहे बेल आयकॉन प्रेस करा ऑल नोटिफिकेशन ला क्लिक करा व्हिडिओज मिळत राहतील आणि जर काही प्रश्न असतील तर कॉन्टॅक्टस ला क्लिक करून आम्हास प्रश्न विचारू शकता.. 🙏🙏

जनरल नॉलेज मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल बोगद्याचे राष्ट्रार्पण:- 📚पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 ऑक्टोबर 2020 रोजी मनाली येथे जगातील सर्वात मोठ्या महामार्ग बोगद्याचे-अटल बोगद्याचे राष्ट्रार्पण झाले. 📚9.02 किलोमीटर लांबीचा हा बोगदा मनालीला लाहौल-स्पिती व्हॅलीशी वर्षभर जोडणार आहे. याआधी या व्हॅलीकडे जाण्याचा मार्ग बर्फवृष्टीमुळे सहा महिने बंद ठेवावा लागत असे. 📚हिमालयाच्या पीर पंजाल पर्वतरांगांमध्ये, समुद्रसपाटीपासून 3000 मीटर्स म्हणजेच 10,000 फुट उंचीवर हा बोगदा बांधण्यात आला आहे.   📚या बोगद्यामुळे मनाली आणि लेह दरम्यानचे अंतर 46 किलोमीटर्स आणि 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे.हा बोगदा बांधण्यासाठी अद्ययावत अशा इलेक्ट्रोमेकेनिकल व्यवस्था, यात दोन्ही बाजूंनी खेळती हवा, SCADA नियंत्रित अग्निशमन व्यवस्था, प्रकाशव्यवस्था आणि नियंत्रण यंत्रणा बसवण्यात आली आहे. या बोगद्यात सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  📚पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बोगद्यातून दक्षिण पोर्टल ते उत्तर पोर्टल असा प्रवास केला आणि या मुख्य बोगद्याच्या आजूबाजूला बांधलेल्या आ...