मुख्य सामग्रीवर वगळा

आजच्या महत्त्वाच्या 3 बातम्या पहा

                       व्हिडिओ लिंक

               पहिली बातमी 👇


यूजीसीने विद्यापीठांना सूचना देत म्हटले आहे की ज्या विद्यार्थ्यांचे म्हणजेच पदवी आणि पदव्युत्तर असलेल्या विद्यार्थ्यांचे 31 ऑगस्टपर्यंत ॲडमिशन झाले नसेल त्यांचे ऍडमिशन 30 सप्टेंबर पर्यंत करावे आणि हीच सप्टेंबर पर्यंत नाही जमल्यास पुढेही ही करण्यात यावे विद्यार्थ्यांचे सशर्त ऍडमिशन व्हावे असे निर्देश यूजीसीने दिले आहेत..


            दुसरी बातमी 👇👇


ज्या विद्यार्थ्यांच्या जेईई आणि नीट च्या परीक्षा होणार आहेत त्या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे की जर लोक डाऊन आहे तर मग आम्ही परीक्षेला जावे कसे तर यावर राज्यस्थान सरकार यांनी उत्तर दिले आहे की जे लोक डाऊन आहे ते ते विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना लागू नाहीये आणि विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी जे परीक्षा हॉल तिकीट आहे ते त्यांचे पास असेल आता पाहण्यासारखे आहे की असा जो निर्णय आहे तो महाराष्ट्र गव्हर्मेंट घेते का ??

  
          तिसरी बातमी 👇👇👇

 माननीय खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉग राहिलेल्या विषयांच्या परीक्षांबाबत तातडीने निर्णय घेण्याबाबत पत्र दिलेले आहे ..

✌🔥🔥
त्यांनी लिहिले आहे की covid-19 च्या जागतिक महामारी च्या संकटामुळे राज्य सरकारने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा रद्द केले आहेत त्यामुळे दुसऱ्या सेमिस्टर चे निकाल जाहीर करण्यात येऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले आहे.
मात्र ज्या विद्यार्थ्यांचे पहिल्या सेमिस्टर चे विषय बॅक राहिले होते त्यांच्या परीक्षाही रद्द झाल्याने हे विषय विद्यार्थी सोडू शकले नाही येत यात पहिल्या व दुसऱ्या वर्षाच्या सुमारे 40% विद्यार्थ्यांचा समावेश आहे त्यानुसार राज्यातील बॅकलोग राहिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अंदाजे साडेतीन ते चार लाख इतकी आहे.
सध्या केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षांचा विचार होत आहे त्यामुळे एटीकेटी व बॅकलॉग राहिलेल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी असल्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे त्यामुळे बॅकलॉग राहिलेल्या विषयांच्या परीक्षा तातडीने घेणे आवश्यक आहे.

 महाविद्यालयांना ऑनलाइन पद्धतीने बॅकलॉग राहिलेल्या विषयांच्या परीक्षा घेण्याची अनुमती देऊन तातडीने परीक्षा घेण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे.

तरी आपण तातडीने याविषयी दखल घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करावा आणि सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यातील महाविद्यालयांना बॅकलोग राहिलेल्या विषयांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्याची अनुमती देण्याची निर्देश विद्यापीठांना द्यावेत ही विनंती..



तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या तीन आजच्या मोठ्या न्यूज नक्कीच आवडले असतील आवडी असतील तर लाईक करा या ब्लॉग ला शेअर करा इतरांसोबत आणि व्हिडिओ जर यचा पाहिला नसेल तर लिंक सर्वात वर दिली आहे जर काही प्रश्न असतील तर आम्हाला ते इंस्टाग्राम किंवा कॉमेंट मध्ये विचारू शकता इंस्ताग्रम लींक



तर ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड वेळापत्रक

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे इंजीनियरिंग पार्ट टू चे वेळापत्रक.. TE And BE व्हिडिओ लिंक 👍👍👍 पहिला दिवस... 👇👇 दुसरा दिवस 👇 तिसरा दिवस 👇 चौथा दिवस 👇 पाचवा दिवस 👇 सहावा दिवस 👇 वरील वेळापत्रकामध्ये पाहून तुम्ही सर्व काही जाणून घेऊ शकता. जर काही अडचण आली किंवा काही समजले नाही तर युट्युब मध्ये कमेंट करू शकता किंवा डायरेक्टली इथे कमेंट करू शकता.. काही प्रश्न असतील तर इंस्टाग्राम वर विचारू शकतात instagram ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

तर अंतिम निर्णयाची तारीख आलीच | final year dicision date | Universitiy exam Update| exam hall |

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम मध्ये आपल्या पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओ पहा तर आपण सर्व जण वाट बगत होतो तो निर्णय आलेला आहे म्हणजे निर्णय आलेला नाही मित्रांनो पण निर्णय कधी येणार याची तारीख जाहीर झाला आहे. अलका लोक श्रीवास्तव यांनी याची माहिती दिली आहे.. त्यांनी थोड्या वेळापूर्वी ट्विट करून सांगितलं की सुप्रीम कोर्टाने आजही जी हेरिंग आहे ती कन्फर्म केले नाहीये त्यावर आज सुनावणी होणार नाहीये जी बेंच आहे तेसुद्धा उद्या बसणार नाही हे ज्याने करून जो निर्णय असेल तो बुधवारी 26 तारीख म्हणजेच 26 ऑगस्ट 2020 या दिवशी या परीक्षांचा अंतिम निर्णय घेऊ शकतो तर त्यांच्या तुम्ही खाली पाहू शकता.. contact us तर मित्रांनो ज्या दिवशी अंतिम वर्ष परीक्षांचा निर्णय येईल आमच्या यूट्यूब चैनल वर याबद्दल माहिती दिली जाईल त्याच्या अंगाला जाऊन सबस्क्राईब करा टॉप वर याची लिंक दिली आहे बेल आयकॉन प्रेस करा ऑल नोटिफिकेशन ला क्लिक करा व्हिडिओज मिळत राहतील आणि जर काही प्रश्न असतील तर कॉन्टॅक्टस ला क्लिक करून आम्हास प्रश्न विचारू शकता.. 🙏🙏

जनरल नॉलेज मराठी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल बोगद्याचे राष्ट्रार्पण:- 📚पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 3 ऑक्टोबर 2020 रोजी मनाली येथे जगातील सर्वात मोठ्या महामार्ग बोगद्याचे-अटल बोगद्याचे राष्ट्रार्पण झाले. 📚9.02 किलोमीटर लांबीचा हा बोगदा मनालीला लाहौल-स्पिती व्हॅलीशी वर्षभर जोडणार आहे. याआधी या व्हॅलीकडे जाण्याचा मार्ग बर्फवृष्टीमुळे सहा महिने बंद ठेवावा लागत असे. 📚हिमालयाच्या पीर पंजाल पर्वतरांगांमध्ये, समुद्रसपाटीपासून 3000 मीटर्स म्हणजेच 10,000 फुट उंचीवर हा बोगदा बांधण्यात आला आहे.   📚या बोगद्यामुळे मनाली आणि लेह दरम्यानचे अंतर 46 किलोमीटर्स आणि 4 ते 5 तासांनी कमी होणार आहे.हा बोगदा बांधण्यासाठी अद्ययावत अशा इलेक्ट्रोमेकेनिकल व्यवस्था, यात दोन्ही बाजूंनी खेळती हवा, SCADA नियंत्रित अग्निशमन व्यवस्था, प्रकाशव्यवस्था आणि नियंत्रण यंत्रणा बसवण्यात आली आहे. या बोगद्यात सुरक्षिततेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.  📚पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बोगद्यातून दक्षिण पोर्टल ते उत्तर पोर्टल असा प्रवास केला आणि या मुख्य बोगद्याच्या आजूबाजूला बांधलेल्या आ...