मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सप्टेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अंतिम वर्ष परीक्षा गेल्या पुढे अमरावती विद्यापीठ

तर विद्यार्थी मित्रानो आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे अमरावती विद्यापीठ येथील अंतिम वर्षाच्या परीक्षा 1 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणार होत्या त्या पुढे ढकलण्यात आले आहे त्याच्याबद्दल चे परिपत्रक आहे त्यांनी त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती पब्लिक केले आहे आणि ते परिपत्रक तुम्ही खाली पाहू शकता व्हिडिओ लिंक तर विद्यार्थी मित्रांनो जसे तुम्ही परिपत्रक पाहिलेच असेल त्यामध्ये सरळ दिलेले आहे की एक तारखेपासून लेखणीबंद आंदोलन सुरू केले जाणार आहे हे फक्त बामू युनिव्हर्सिटी नाही तर बाकी युनिव्हर्सिटीच्या सुद्धा परीक्षा होणार आहेत अंतिम वर्षाच्या त्यांवर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो जसे त्याच्याबद्दल सुद्धा आम्हास कळेल आम्ही तुम्हास notify करू त्यासाठी एक्झाम हॉल चॅनलला सबस्क्राईब करा Instagram... contact us ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद काय जर प्रश्न असतील तर इंस्टाग्रामवर विचारू शकता 🙏🙏🙏🙏🙏🙏

अंतिम वर्ष परीक्षा ढकलल्या गेला पुढे

तर विद्यार्थी मित्रानो आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील अंतिम वर्षाच्या परीक्षा 1 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणार होत्या त्या पुढे ढकलण्यात आले आहे त्याच्याबद्दल चे परिपत्रक आहे त्यांनी त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती पब्लिक केले आहे आणि ते परिपत्रक तुम्ही खाली पाहू शकता परिपत्रकाची लिंक  🙏 व्हिडिओ लिंक तर विद्यार्थी मित्रांनो जसे तुम्ही परिपत्रक पाहिलेच असेल त्यामध्ये सरळ दिलेले आहे की एक तारखेपासून लेखणीबंद आंदोलन सुरू केले जाणार आहे हे फक्त बामू युनिव्हर्सिटी नाही तर बाकी युनिव्हर्सिटीच्या सुद्धा परीक्षा होणार आहेत अंतिम वर्षाच्या त्यांवर सुद्धा याचा परिणाम होऊ शकतो जसे त्याच्याबद्दल सुद्धा आम्हास कळेल आम्ही तुम्हास notify करू त्यासाठी एक्झाम हॉल चॅनलला सबस्क्राईब करा Instagram... contact us ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद काय जर प्रश्न असतील तर इंस्टाग्रामवर विचारू शकता 🙏🙏🙏🙏🙏🙏

अंतिम वर्षाच्या परीक्षा हस्तक्षेपास नकार

मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत हस्तक्षेप नाही 😐 Video   video link   उच्च न्यायालय...तयारीसाठी परीक्षा एक महिना पुढे ढकलण्यात संदर्भातील याचिकादार यांची मागणी फेटाळली.. 👍 मुंबई विद्यापीठाच्या बीए बीकॉम आणि बीएससीच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा येत्या एक ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत उच्च न्यायालयाने परीक्षांच्या वेळापत्रकात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने याचिका दार विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू ना परीक्षा पुढे ढकलण्यात संदर्भात निवेदन करण्याची परवानगी दिली आहे. सचिन मावळकर बीएच्या अंतिम वर्षाला आहे तर दिलीप रणदिवे यांनी तीन वर्षाच्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतला आहे परीक्षेची तयारी करण्यासाठी किमान एक महिना वेळ मिळावा त्यामुळे एक महिना परीक्षा पुढे ढकलण्याची निर्देश मुंबई विद्यापीठाला द्यावेत अशी विनंती या दोघांनी याचिकेद्वारे केली. आपली बाजू मांडण्यासाठी या दोघांनी जून 2019 मध्ये मुंबई विद्यापीठाने काढलेले परिपत्रक सादर केले व महाविद्यालयांनी किमा...

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड बॅक लॉक विद्यार्थ्यांची वेळापत्रक

विद्यार्थी मित्रांनो स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील इंजिनिअरिंग बॅकलॉग चे वेळापत्रक आले आहे .. वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे..  व्हिडिओ लिंक पहिला दिवस 👇 दुसराा दिवस 👇 तिसराा दिवस 👇 चौथा दिवस 👇 पाचवा दिवस 👇 सहावा दिवस 👇 तर हे होते वेळापत्रक बॅकलोग विद्यार्थ्यांचे अहो तुम्हाला सर्वकाही समजले असेल काही अडचणी असल्यास इंस्टाग्राम वर विचारू शकता ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा.  instagram ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

MSBTE चे अंतिम वर्षाच्या परीक्षेचे वेळापत्रक

तर विद्यार्थी मित्रांनो MSBTE चे अंतिम वर्ष परीक्षा वेळापत्रक आले आहे याची लिंक  Timetable Link

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड वेळापत्रक

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचे इंजीनियरिंग पार्ट टू चे वेळापत्रक.. TE And BE व्हिडिओ लिंक 👍👍👍 पहिला दिवस... 👇👇 दुसरा दिवस 👇 तिसरा दिवस 👇 चौथा दिवस 👇 पाचवा दिवस 👇 सहावा दिवस 👇 वरील वेळापत्रकामध्ये पाहून तुम्ही सर्व काही जाणून घेऊ शकता. जर काही अडचण आली किंवा काही समजले नाही तर युट्युब मध्ये कमेंट करू शकता किंवा डायरेक्टली इथे कमेंट करू शकता.. काही प्रश्न असतील तर इंस्टाग्राम वर विचारू शकतात instagram ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏

महत्वाचे जनरल नॉलेज

🔶घटना आणि देशातील पहिले राज्य ● प्लास्टिक बंदी लागू करणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश ● माहितीचा अधिकार लाग करणारे पहिले राज्य : तामिळनाडू ● सेवेचा अधिकार लागू करणारे पहिले राज्य : राजस्थान ● पंचायत राजची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य : राजस्थान   ● संस्कृतला राजकीय भाषेचा दर्जा देणारे पहिले राज्य : उत्तराखंड ● मूल्यवर्धित करप्रणाली लागू करणारे पहिले राज्य : हरियाणा ● भाषेच्या आधारावर गठित झालेले पहिले राज्य : आंध्रप्रदेश ● जागतिक बँकेला कार्बन क्रेडिट विकणारे पहिले राज्य : हिमाचल प्रदेश ● संपूर्ण साक्षर असलेले पहिले राज्य : केरळ  ● देशात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट लागू झालेले पहिले राज्य : पंजाब ● मतांची जनगणना करणारे पहिले राज्य : कर्नाटक ● विशेष व्याघ्र दल गठित करणारे पहिले राज्य : कर्नाटक ● भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य : उत्तरप्रदेश ● मध्यान्ह भोजन योजनेला सुरुवात करणारे पहिले राज्य : तामिळनाडू ● महिला बँकेची स्थापना करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र (मुंबई) ● रोजगार हमी योजना सरू करणारे पहिले राज्य : महाराष्ट्र  ● राष्ट्रीय रोजगार हमी योजना (एनआ...

मुंबई विद्यापीठ परीक्षा पद्धत, एमपीएससी सुधारीत वेळापत्रक, एम एस बी टी अपडेट, क्वेश्चन बँक|ExamHall|

 विद्यार्थी मित्रांनो आज आपण तीन न्यूज पाहणार आहेत की स्टूडेंट च्या कामाच्या आहेत   V Video paha video link विद्याीठामार्फत आपल्याला कळेल की नवीन पॅटर्न कसा आहे तो त्याचा जो अहवाल आहे तू आज सादर करणार आहेत एमपीएससी परीक्षा नवीन तारका जाहीर झाल्या आहेत ते आर्टिकल वाचू शकता  वरून सरदेसाई यांनी क्स्शन बँक विद्यार्थ्याना द्यवी असे संगितले आहे आता काय डिसिजन येतो ते पाहूया त्याचबरोबर मुंबई विद्यापीठात mcq परीक्ष घेण्याचे जवळ जवळ फायनल झाले आहे  तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या तीन आजच्या मोठ्या न्यूज नक्कीच आवडले असतील आवडी असतील तर लाईक करा या ब्लॉग ला शेअर करा इतरांसोबत आणि व्हिडिओ जर यचा पाहिला नसेल तर लिंक सर्वात वर दिली आहे जर काही प्रश्न असतील तर आम्हाला ते इंस्टाग्राम किंवा कॉमेंट मध्ये विचारू शकता इंस्ताग्रम लींक instagra m तर ब्लॉग ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏

आजच्या महत्त्वाच्या 3 बातम्या पहा

                        व्हिडिओ लिंक                पहिली बातमी 👇 यूजीसीने विद्यापीठांना सूचना देत म्हटले आहे की ज्या विद्यार्थ्यांचे म्हणजेच पदवी आणि पदव्युत्तर असलेल्या विद्यार्थ्यांचे 31 ऑगस्टपर्यंत ॲडमिशन झाले नसेल त्यांचे ऍडमिशन 30 सप्टेंबर पर्यंत करावे आणि हीच सप्टेंबर पर्यंत नाही जमल्यास पुढेही ही करण्यात यावे विद्यार्थ्यांचे सशर्त ऍडमिशन व्हावे असे निर्देश यूजीसीने दिले आहेत..             दुसरी बातमी 👇👇 ज्या विद्यार्थ्यांच्या जेईई आणि नीट च्या परीक्षा होणार आहेत त्या विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे की जर लोक डाऊन आहे तर मग आम्ही परीक्षेला जावे कसे तर यावर राज्यस्थान सरकार यांनी उत्तर दिले आहे की जे लोक डाऊन आहे ते ते विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना लागू नाहीये आणि विद्यार्थ्यांना प्रवास करण्यासाठी जे परीक्षा हॉल तिकीट आहे ते त्यांचे पास असेल आता पाहण्यासारखे आहे की असा जो निर्णय आहे तो महाराष्ट्र गव्हर्मेंट ...